Posts

आत्मभानाचा काव्यागाज

अवतीभवतीच्या वातावरणासह त्यातील सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ आपल्याला अनेकार्थानं समृद्ध करीत असतात. सभोवतालचा परिसर, अर्थात जंगल, त्यातील वृक्ष, नदी, नाले, पशू-पक्षी या नैसर्गिक घटकांसोबतच समाजातील विविध घटना-अनुभवांचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्त्वावर पडत असतो. त्यापासूनच आपले व्यक्तिमत्त्व घडत असते. काय चांगलं-काय वाईट हे ओळखण्याची नवी दृष्टीच आपल्याला अशा जीवनानूभवातून मिळत असते. आणि अशा जीवनानूभवातूनच संवेदनशील मनात नवे आत्मभान जागृत होत असते.   लौकिकार्थानं १५ ऑगस्ट १९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असलं, तरी प्रत्यक्ष समाजजीवनातील दलित-आदिवासी समाज आपल्या न्याय हक्कांपासून आजही वंचितच आहे. शिक्षणाचा अभाव, आपल्या हक्कांप्रती हव्या त्या प्रमाणात नसलेली जागरूकता, अशा विविध कारणांमुळे विविध पातळ्यांवर होणारे शोषण, अन्याय, अत्याचाराला इथला बहुसंख्य आदिवासी समाज बळी पडत होता. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही विकासापासून कोसोदूर असलेला हा आदिवासी समाज युगानु युगे दारिद्र्याचेच जीवन का जगत आहे, याची अस्वस्थता संवेदनशील मनाला सतत बोचत असते. त्यामुळे विषमतेला विरोध करण्यासाठीचे वै...

थोर आणि विद्वान व्यक्तिरेखेवर काळाने अलगदपणे पडदा टाकला.

प्रतिभाशाली नाटककार गिरीश कर्नाड गेले. नाटकाच्याच भाषेत सांगायचे तर एका थोर आणि विद्वान व्यक्तिरेखेवर काळाने अलगदपणे पडदा टाकला. तथापि, या जागतिक रंगमंचावर तळपणाऱ्या असामान्य व्यक्तिरेखेवर कायमचा पडदा टाकणे साक्षात काळाला तरी शक्य आहे काय? आज काळाने झाकला तो केवळ कर्नाड यांचा अचेतन देह. मात्र कर्नाड यांनी नाटय़सृष्टीसाठी जे अलौकिक कार्य करून ठेवले आहे, तो अद्भुत ठेवा आणि त्यांनी नाटय़क्षेत्रावर केलेला संस्कार सदैव सचेतन राहील. बहुआयामी, बहुढंगी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या गिरीश कर्नाड यांच्याकडे गुणवैशिष्टय़ांचा इतका जबरदस्त साठा होता की, या प्रत्येक गुणवैशिष्टय़ातून एक अद्वितीय व्यक्ती जन्माला आली असती. गिरीश कर्नाड काय नव्हते? ते एक उत्कृष्ट नाटय़लेखक होते, उत्तम नट होते, नाटय़विश्वाला नवी दृष्टी देणारे नाटय़दिग्दर्शक होते. त्यांनी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. मराठी, हिंदी चित्रपटांतून आपल्या कसदार अभिनयाची छापही त्यांनी पाडली. डाव्या आणि पुरोगामी चळवळीतील मंडळींसाठी आधारस्तंभ असलेले गिरीश कर्नाड उजव्या विचारसरणीला कायम शिंगावर घ्यायचे. असहिष्णुतेचा डांगोरा पिटत मध्यंतरी प...

शून्य...

Image
                                  शून्य                               चिखलात पाय रुतावा आणि जितका तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा तितका तो खोल जावा...असं काहीसं आयुष्य झालयं. अभिमन्युसारखं चक्रव्यूह भेदन्याचं कौशल्य यावं मात्र त्यातून बाहेर पडणं न जमावं...काहीसं असचं..! फक्त इथे कौरव नाहीत आणि अभिमन्युच्या मृत्युचा सुड घेणारा अर्जुनासारखा बाप सुद्धा...                 प्रत्येकवेळी घेतलेला निर्णय चुकावा आणि त्याबरोबर आयुष्यच चुकत जावं..असं काहीसं घडतयं..कारण इथे आयुष्यरथाचा सारथी बनून वाट दाखवणारा कृष्ण नाहीये...खंत कृष्ण नसल्याची नाहीये तर कृष्ण बनून रस्ता चुकवणाऱ्या त्या खोट्या माणसांवर विश्वास ठेवण्याची आहे. जी तुम्हाला पावलोपावली सापडतात..कृष्णाचं सोंग घेवून!             वरकरणी सोप्प आणि सहज वाटणारं जगणं ज्यावेळी क्लिष्ट होवून बसतं त्यावेळी आपल्या ...

इन्तेजार

                        इन्तेजार... "आज थोड़ीसी आस लगाये बैठी होगी... सुबह की चाय आज उसने मेरीे यादो के संग देर तलक उबाली होगी... जैसे चाय के साथ हर लम्हा पका लेना चाहती हो... बेचैनियां जरूर होंगी..पर उससे ज्यादा उसकी खुशी झलकेगी उसके बने हुवे खाने से आज.. जो शायद मन कि रसोई में वो कबसे मेरे लिएे ही पका रही थी... दहलीज से बाहर झांकती उसकी आंखें आज हर आहट को पहचानती होगी... नही...नही...हर आहट मे मुझको ढूंढती होगी... सहमिसी थोड़ी, उम्मीदे लगाए... उन पलों को जरूर चुनती होगी... मेरी माँ आज मेरी राह देखती होगी... मेरी माँ आज मेरी राह देखती होगी..."

रावण

Image
                                     रावण खुद ही ला खड़ा करते हो.. खुद ही मारते हो... कभी अंदर झांक के देखा कितने रावण पालते हो...? धर्म की जीत कहते हो इसे... और अधर्म की हार... धर्म क्या सिर्फ राम ने जाना था...? सीता के पल्लू को भी ना छू के क्या मैने अधर्म किया था? सदियो की एक तपस्चर्या थी... वरदान था शिव जी का... विश्वविजेता था मै...और ज्ञानी इस तल का... पर अहंकार से लतपत...ईर्ष्या से भरा हुआ... अंजाम पता था, फिर भी जिद पे अड़ा हुआ... और इस क्रोध की अग्नि में, मै रावण जला हुआ... इन सारे पापो का प्रायश्चित मिला था मुझे... मेरे अहम का सर्वनाश करके राम ने मुक्त किया था मुझे... मैं अधर्मी नही था...नाही मै कोई व्यभिचारी था...मैं था दशानन... जो दस मुखों से भी सत्य को नही देख पाया था... और आज भी यही हो रहा है... हर एक में कोई रावण छुपा हुआ है... बोलो कब उसे मारोगे... किस दशहरे मे उसको जलावोगे... आज सिर्फ मैं ही खड़ा हूँ, और मरने का डर आज भी मुझे नही है... मन मे व्यथा सि...

कोन है तू...

Image
कोन है तू... जो समझ नही आ रही है मुझे... मैं हिन्दू कहू खुदको तो तू कुरान है शायद... किसी दूसरी भाषा मे लिखी हुवी किताब है शायद... कोन है तू... एक सीधी साधी लड़की कहू तो तू किसी हूर जैसी दिखती है... और अगर परी कहू तुझे तो तू इस जमी की ही लगती है... कोन है तू... धूप मैं कोई छाव जैसी.. शांत, अंधेरी रात जैसी.. जलती हुवी किसी लो जैसी.. या झरोखे से झांकती हुवी किरण जैसी.. कोन है तू... काटो में लिपटा गुलाब हो... या सुर्ख सर्दीवाली रात हो... चमचमाता कोई सितारा... या नीले समंदर का आखरी किनारा... कोन है तू... जो समझ नही आ रही... को है तू...

झंडा...

Image
"सिग्नल पे झंडा बेचनेवाले उस लड़के की आंखों से आंखे नही मिला पाया... उन कागज के तीन रंगों मे हमारे अमन और एकता का रंग नजर ही नही आया... इसीलिए शायद, मैं आज झंडा नही खरीद पाया... एक दिन की देशभक्ति के बाद यही कही मिल जाएगा सड़क पे पड़ा हुआ... आज कल हर रोज देखता हूं उसे किसी शहिद के बदन पे लिपटा हुवा... इसीलिए शायद, आज मैं झंडा नही खरीद पाया... इसका मुझे कोई गम नही... की उसे मैं खरीद नही पाया... क्योंकि वो मुझे मिल जाएगा... मेरी बचपन की यादों में.. देश पर मर मिटने वाले वीरो की शहादत में.. खिलते हुवे इन खेत और खलयानो में.. हसते हुवे उन देश के भविष्य की आंखों में.. वो मुझे मिल ही जायेगा... इसीलिए शायद, आज मै झंडा नही खरीद पाया..."